Posts

"प्रेरणा च्या जिद्दी ची गोष्ट."

Image
*"प्रेरणा च्या जिद्दीची गोष्ट."* *_"प्रेरणा" : कर्णबधिर मुलगी ते भरतनाट्यम नृत्यांगना._*👇 *_प्रेरणा सहाणे._* *🎂🌹30 मे. 🌹🎂* https://youtu.be/9dSO9C_QtNE?si=gKxM6G3HKllRIfQT *संपूर्ण स्वयं संवाद. TALK SHOW.*👇 https://youtu.be/vKQOX2CERtc?si=pHeqv7thBv0gmA7g *महाराष्ट्राचा चांगुलपणा.* संकलन - साहेबराव माने पुणे. 9028261973 साभार - उज्वला ताई सहाणे +91 99222 13695 *_नवीन वाचकांनी "महाराष्ट्राचा चांगुलपणा" च्या दोन पैकी एकाच ग्रुप मध्ये व्हावे आणि पोस्ट इतरांना फाॅरवर्ड करावी._* *महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप क्रमांक १👇* https://chat.whatsapp.com/HX1b1ARWjXaBKcDMXy7pTx *महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप क्रमांक २👇* https://chat.whatsapp.com/GiCFixFTC12L3MhuxAJd7n?mode=gi_t पदरी सहा महिन्याची असलेली मुलगी. जेंव्हा डॉक्टरांनी सांगितले की ती ऐकू आणि बोलू शकणार नाही तेंव्हा पायाखालची वाळू सरकली असेल. पण हिम्मत हरली नाही. प्रेरणाला यथायोग्य शिक्षण देऊन एक भरतनाट्यम् नृत्यांगना तयार करण्यात उज्ज्वला ताई सहाणे ह्या खऱ्या अर्थाने कर्तबगार महिला ठरल्...

असामान्य त्याग करणाऱ्या सावरकर कुटुंबाची कहाणी.

Image
*मातृभूमीसाठी असामान्य त्याग करणाऱ्या सावरकर कुटुंबाची कहाणी.* *महाराष्ट्राचा चांगुलपणा* संकलन - साहेबराव माने.  पुणे. 9028261973  साभार - सर्वेश फडणवीस.  *स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक. कोल्हू फिरवणे अनुभव.*👇 https://youtu.be/KnoiHkCX8Ck?si=S5I2Y4Ua_arSHdCB स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथे कोल्हू फिरवणे अनुभव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासंबंधीची क्षणचित्रे. *ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फाॅरवर्ड करा.* ग्रुप१👇 https://chat.whatsapp.com/HX1b1ARWjXaBKcDMXy7pTx ग्रुप २👇 https://chat.whatsapp.com/GiCFixFTC12L3MhuxAJd7n?mode=gi_t स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तिमत्त्व अदम्य स्वातंत्र्य, प्रीती, अतुल धैर्य, प्रज्ञा, प्रतिभा, ध्येयवादित्य, हौतात्म्याविषयीचे आकर्षण, भावनात्मकता, इत्यादी गुणांच्या मिश्रणाने बनले होते. त्याच्या ठिकाणी प्रबळ ज्ञान लालसाही होती. सावरकर जे काय म्हणून माहिती आहेत ते केवळ क्रांतिवीर,अंदमानात छळ सहन करणारे राष्ट्रभक्त ! मात्र या त्यांच्या ओळखीच्या पलीकडे अत्यंत उदात्त ध्येयव...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जाज्वल्य पत्रकारिता.

Image
*ll स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जाज्वल्य पत्रकारिता ll* 28 मे 1893 26 फेब्रुवारी 1966. *🇮🇳मेरा गाँव मेरा देश 🇮🇳* संकलन - साहेबराव माने.  पुणे. 9028261973.  लेखन - देवेंद्र भुजबळ.  ईमेल : devendrabhujbal4760@gmail.com मो.क्र.:9869484800 *सहभागी व्हा आणि फाॅरवर्ड करा.*👇 https://chat.whatsapp.com/DznAd84hWyM8Pcp0qIFGY2 *स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आपल्यातून जाऊन 60 पेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. पण जसजसा काळ पुढे सरकत आहे, तसतसे त्यांचे विचार, कार्य हे किती दूरदृष्टीचे होते, याची आपणास पदोपदी जाणीव होत आहे.* *सावरकरांच्या जीवनाचा एक अत्यंत महत्वाचा पैलू म्हणजे त्यांची पत्रकारिता होय. सावरकरांची पत्रकारिता हि केवळ साधीसुधी पत्रकारिता नव्हती तर ती अत्यंत जाज्वल्य पत्रकारिता होती. परिस्थितीवश त्यांना स्वत:चे वृत्तपत्र काढता आले नाही. पण म्हणून गप्प न बसता, त्यांनी तत्कालिन अनेक वृत्तपत्रांतून आपले परखड व दूरदृष्टीचे विचार वेळोवेळी मांडले. काही प्रसंगी आपले विचार त्यांनी पत्रके प्रकाशित करुनही मांडले आहेत. ही त्यांची पत्रके म्हणजे सुद्धा पत्रकारिताच...

"काळाचे गणित : पावसाळ्यात तेरावा महिना."

Image
*_काळाचे गणित : पावसाळ्यात तेरावा महिना._* _संकलन साहेबराव माने._ _पुणे - 9028261973_ साभार संदीप देशमुख लोकसत्ता वृत्तसेवा *_विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फॉरवर्ड करा._* 👇 https://chat.whatsapp.com/CIrYKUoFpYDICjIa1NwqSp साधारणपणे दर तीन वर्षांनी एक अधिक मास येणार हे निश्चित. पण कोणते महिने अधिक होऊ शकतात? आणि तेच का? ‘पावसाळ्यात तेरावा महिना’ या नव्या म्हणीत या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत. एका चांद्र वर्षात ३५४-३५५ दिवस असतात आणि एका सौर वर्षात ३६५-३६६ दिवस. चांद्र वर्ष सौर वर्षापेक्षा सुमारे १०-११ दिवसांनी लहान असतं. त्यामुळे दर सुमारे तीन वर्षांनी सौर आणि चांद्र वर्षांमधला फरक सुमारे ३०-३३ दिवसांचा होतो. आणि एक चांद्र महिना म्हणजे २९-३० दिवस. अर्थात, दर सुमारे तीन वर्षांनी एक अधिक महिना यायला हवा. ‘काळाचे गणित’ कसं पक्कं बसलं आहे पाहा! दर तीन वर्षांनी एक अधिक महिना म्हणजे दर ३६ वर्षांत १२ अधिक महिने. आणि वर्षात महिनेही बारा. त्यामुळे एखादा विशिष्ट महिना अधिक आला अशी घटना ३६ वर्षांतून एकदा घडलीच पाहिजे. पण हे मात्र होत नाही. ‘काळाचे गणित’ यापेक्षा बर...

"का येतो अधिक महिना?"

Image
🌍 *का येतो अधिक महिना ?* 🌕 *धार्मिक कर्मकांड करायला, की अचूक कालगणनेसाठी...?* *एकादशी...चतुर्थी असो, की सोमवार...रविवार येतो कशासाठी ?*   *चला समजून घेऊ या...!*  संकलन- साहेबराव माने.  पुणे. 9028261973. लेखन - पंकज वंजारे महाराष्ट्र राज्य संघटक- अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती - युवा शाखा अध्यक्ष - आकाश निरिक्षण मंडळ, विदर्भ  9890578583 abanis.yuva@gmail.com *विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि इतरांना पोस्ट फाॅरवर्ड करा.* 👇 https://chat.whatsapp.com/CIrYKUoFpYDICjIa1NwqSp *...अधिक महिना का येतो ? याचे पंचांगकर्त्यांनी व त्या आधारे 'शुभ - अशुभ मुहूर्त ' सांगणाऱ्यांनी याचे खरे- खुरे उत्तर समाजाला सांगायला हवे होते. जे अपेक्षित होते, तसे न करता, पाप - पुण्याची भीती दाखवत, दान - दक्षिणा लुटत, पुरोहितांकडून धार्मिक कर्मकांडांच्या आधारे जनसामान्यांचे आर्थिक, मानसिक शोषण करणे सुरूच ठेवण्यात आले आणि अधिक महिना शोषण करण्याचे माध्यम झाले...?* *वाचा व शेअर करा*...      महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना ‘अधिक ‘ या शब्दाचा अर्थ नीट कळला, असं व...

नगरचा नाटकवेडा बॉलिवूडचा जबरी खलनायक कसा झाला?

Image
*नाटक करतो म्हणून वडिलांनी ठेवलं होतं डांबून; नगरचा 'नाटकवेडा' बॉलिवूडचा जबरी खलनायक कसा झाला?* *सदाशिव अमरापूरकर.* 11 मे 1950 3 नोव्हेंबर 2014 *🎦 "सफर सिनेमांची." 🎦*_ संकलन - साहेबराव माने.  पुणे 9028261973 साभार- विनायक होगाडे बीबीसी मराठी.  ===================== *सफर सिनेमांची ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फाॅरवर्ड करा.* ग्रुप १👇 https://chat.whatsapp.com/E32WWJNrP91BFr07HznxWV *ग्रुप २👇* https://chat.whatsapp.com/E8l1UxMYgEKL8kpIJIdkZa?mode=gi_t तेव्हाच्या अहमदनगरमधील एका छोट्या गावातील एक नाटकवेडा मुलगा ते बॉलिवूडमधील जबरी खलनायकाच्या विविध छटा साकारून दोन फिल्मफेअर पुरस्कार आपल्या नावावर करणारा अजरामर कलाकार... संत कबीरांनी आपल्या दोह्यांमधून एका स्वप्नलोकाची कल्पना मांडली होती. त्याला नाव दिलं होतं 'अमरापूर'. अर्थात, असं एक गाव जे अमर्त्य माणसांचं प्रेमनगर असेल. जिथं दु:ख, दैना आणि द्वेषाला अजिबातच स्थान नसेल. सदाशिव अमरापूरकर आपल्या भूमिकांमधून अमर्त्य तर राहिले आहेतच, पण ते कबीराच्या याच कल्पितादर्शाला वास्तवात आणण्यासाठी ...

":जूने जाऊदे मरणालागुनी."

Image
*जुने जाऊद्या मरणालागुनी.* *_स्मशानभूमीतलं लग्न...अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्तुत्य उपक्रम ... अहमदनगरचा अनोखा विवाह सोहळा._* _संकलन साहेबराव माने._ _पुणे - 9028261973_ साभार - नितीन ओझा.  ABP माझा. *_नवीन वाचकांनी आपल्या विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फॉरवर्ड करा._* 👇 https://chat.whatsapp.com/CIrYKUoFpYDICjIa1NwqSp  स्मशानभूमी म्हंटल की जळणारी चिता, नातेवाईकांचा आक्रोश आणि निरव शांतता असे चित्र नेहमीच दिसून येते. मात्र राहाता शहरातील स्मशानभूमीत सनई चौघड्यांचे स्वर, मांडव व गुरुजींच्या आवाजात मंगलाअष्टक असे अनोख चित्र दिसून आले असून या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मसनजोगी म्हणून काम करणाऱ्या वडिलांनी आपल्या कन्येचा विवाह सोहळा थेट स्मशानभूमीत लावत अंधश्रद्धेला फाटा दिला आहे.  *वैज्ञानिक दृष्टिकोन 9028261973.* अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरातील गंगाधर गायकवाड दाम्पत्य. अनेक वर्षांपासून स्मशानभूमीत राहत मसनजोगी करत आपला उदरनिर्वाह करत असून इतरांसाठी अशुभ असणारी स्मशानभूमी त्यांच्यासाठी पोटापाण्याचा साधन झाली. याच ठिकाणी राहून आ...

पुण्यातील कामगारांचे वर्तमानपत्र - "श्रमिक विचार"

Image
*_भारताच्या कामगार चळवळीच्या इतिहासातील पहिले दैनिक वृत्तपत्र, ‘श्रमिक विचार’!_* _संकलन साहेबराव माने._ _पुणे - 9028261973_ साभार - अमरनाथ सिंग. मुक्त लेखक, फिल्म मेकर.  *_नवीन वाचकांनी आपल्या विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फॉरवर्ड करा._* 👇 https://chat.whatsapp.com/CIrYKUoFpYDICjIa1NwqSp श्रमिक विचार: कामगार चळवळीचे दैनिक वृत्तपत्र कामगार म्हणजे राबणारे हात. वेतनावर गुजराण करणारे क्षुद्र जीव. त्यांना कसली आलीये वैचारिक भूमिका? वाचन, लेखन, चिंतन, मनन करतात ते? कष्ट करून जगणारे हे लोक समाजाला काय दिशा देणार? मालक वर्गाकडून असे प्रश्न सहज विचारले जायचे. स्वातंत्र्य मिळून अवघी दोन-अडीच दशकं झालेली. समाजाचं धुरीणत्व केवळ ‘उच्चशिक्षित’ लोकंच करू शकतात असा पगडा असलेला तो काळ. डिग्रीधारी, सूट-बूटधारी अभिजनांच्या ताब्यात सगळी ज्ञानसत्ता. समाजाला घडविण्याचा त्यानीच घेतला होता मक्ता. अशा काळात पुण्यातले कामगार दंड थोपटून मैदानात उतरले. स्वतःचं दैनिक वृत्तपत्र सुरू केलं. थोडं-थोडकं नाही तर १९७८ ते १९८८ असं तब्बल ९ वर्षे सलग चालवलं.   आज सोशल मीडियाचे...